नागरी हक्क संरक्षण अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
शासन निर्णय
- नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम,1989.
योजनेचा मुख्य उद्देश
अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे.
लाभाचे स्वरुप
तालुका स्तरावर शिबीर
- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक,तलाठी, पंचायत समिती सदस्य इ.साठी वर्षातून तीन शिबीरे आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते.
- प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या खेडेगांवाना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रू 3000/-व व्दितीय पारितोषिक रु 2000/-
- अस्पृश्यता निर्मुनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालयामध्ये निबंध स्पर्धा आयोजन करणे. प्रथम परितोषिक रु 1000/-, व्दितीय रु 750/- तृतीय रु 500/-
- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रु 1000/- व्दितीय क्र.रु 750/- तृतीय रु 500/-
खेडेगांवाना पारितोषिक
निबंध स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
संपर्क
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा